साधकांना साधनेसाठी प्रेरित करणारे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
ईश्वरी कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याचे जे महद्भाग्य साधकांना गुरुकृपेने लाभले आहे, त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरीही साधना न सोडण्याचा आणि मनुष्यजन्माचे सार्थक करण्याचा दृढ निश्चय साधकांनी करणे आवश्यक असणे