पंढरपूर वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन करणे आवश्यक !
वर्षातून दोन वेळा पंढरपूर आद्यपूजेचा मान स्वीकारणार्या एका तरी मुख्यमंत्र्याने किंवा सरकारने वारकर्यांच्या या समस्या सोडवल्या आहेत का ? वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन कसे असायला हवे ते पाहूया …
वर्षातून दोन वेळा पंढरपूर आद्यपूजेचा मान स्वीकारणार्या एका तरी मुख्यमंत्र्याने किंवा सरकारने वारकर्यांच्या या समस्या सोडवल्या आहेत का ? वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन कसे असायला हवे ते पाहूया …
संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.
‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, या भजनाच्या माध्यमातून संतांनी आंतरिक गोपाळकाल्याची महती विशद करून ठेवली आहे. या भजनाच्या माध्यमातून ‘दशइंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपालकला होत असे ।।’, असे सांगितले आहे.
वसुदेव, देवकी, यशोदा, नंदराजा, बलराम, राधा, गोपी, सुदामा, अर्जुन, अक्रूर, उद्धव, भीष्माचार्य, विदुर, असे श्रीकृष्णाचे अनेक भक्त होते.
श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘दहीहंडी फोडणे किंवा दही, दूध आणि लोणी घेऊन जाणार्या गोपींचे मडके श्रीकृष्णाने फोडणे’, याचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना समजलेला भावार्थ !
श्री. देवीप्रसाद सालियन यांचा १८.८.२०२२ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सर्व दैवी बालकांचे कौतुक केले. त्या वेळी माझ्या मनाची झालेली पुढील विचारप्रक्रिया मी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन स्वरूपात मांडली.
मुरलीच्या मधुर स्वरांनी हरपले देहभान ।
सारे बंध तोडूनी कान्हा, येऊ कसे सांग ।
उडतरे, वाई (जिल्हा सातारा) येथील कु. मानसी संजय जगताप (वय २० वर्षे) यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी काढलेल्या चित्राविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.