अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !

अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !

जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, तेव्हा होणार्‍या सूक्ष्मातील प्रक्रियेचे एका संतांनी केलेले परीक्षण

श्रीरामतत्त्व मंदिराच्या खाली कार्यरत होतेच; परंतु विशिष्ट  लोकांमधील त्रासदायक शक्तीमुळे अनेक वर्षे ते (श्रीरामतत्त्व) अवरोधित होते. असे असले, तरी श्रीरामतत्त्व अजूनही तेथे टिकून आहे.

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या प्रयोगाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे !

आज पौष शुक्ल सप्तमी (१७.१.२०२४) या दिवशी देहली येथील सनातनचे संत पू. संजीव कुमार यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने ६५ टक्के आधात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मोहेकाकूंच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने भूलोकाची कक्षा लवकर पार केली आणि भुवलोकात प्रवेश केला.

कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी रेखाटलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चित्राचे एका संतांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

कर्नाटक राज्यातील बळ्ळारी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे त्या स्वतः….

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

कोल्‍हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. या लेखाच्‍या पूर्वार्धात ९ नोव्‍हेंबर या दिवशी आपण किरणोत्‍सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात होणारा ‘किरणोत्‍सव’ म्‍हणजे ‘ज्‍योतीने तेजाची आरती’ करण्‍याप्रमाणे ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’, म्‍हणजे तेजाने तेजाची वृद्धी करण्‍याची प्रक्रिया होत असते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी देत असलेल्‍या विविध विषयांवरील प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

साधक मला विचारतात, ‘‘सध्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी कोणते प्रश्‍न दिले आहेत ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना काही प्रश्‍न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.

दिवाळीसह एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाच्या तेलात कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात.

सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी आश्रमात झालेल्या ‘भैरवी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

यज्ञकुंडात ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर काही अनिष्ट शक्तींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी यागापासून दूर निघून गेल्या.