महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये आता ‘वाईन’ मिळणार : राज्य सरकारचा निर्णय !
मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !
मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !
आधुनिक वैद्य (डॉ.) अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नकार दिला. आपली पत्रकारिता गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असाहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली.
दिवसेंदिवस धर्मांधांकडून गड आणि पर्वत बळकावण्याचे प्रयत्न होणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात प्रशासन अन् पोलीस यांना लज्जास्पद !
प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे राष्ट्रद्वेषीच !
रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (वय ९५ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी २.२५ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला.
धर्मांधांशी असा व्यवहार करण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य झाले असते का ?
जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकांप्रमाणे असल्याची निश्चिती करून पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे आणि जनतेला निर्भेळ दूध पुरवावे – अन्न आणि औषध प्रशासन
मनसेचे शहराध्यक्ष म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे.
प्रशिक्षण शिबिरात सहभागी युवती प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे ४ सहस्र ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. या योजनेसाठी राज्य सरकारकडून एक ‘पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे.