लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !
अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी !
अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी !
अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी वारंवार का करावी लागते ?
प्रशासनातील कामचुकारपणा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !
अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ?
या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
केवळ निलंबन नको, तर बडतर्फच करायला हवे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे देवस्थानच्या भूमींमध्ये घोटाळा केला जातो, हे दुर्दैवी !
निवडणूक जिंकण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याला काहीच किंमत नाही का ? वेळ आल्यावर मी योग्य तो निर्णय घेईन.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार गारपीट चालू आहे. त्यामुळे शेतीची पुष्कळ प्रमाणात हानी होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापूस या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवरचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपवून महाविकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांना ११, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. एका वर्षानंतर अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे ठरले आहे.