लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !

अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी !

किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असणारे अफझलखान थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार ! – हिंदुत्वनिष्ठ संघटना

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी वारंवार का करावी लागते ?

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ‘पालक सचिव’ नुसते कागदावरच !

प्रशासनातील कामचुकारपणा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !

महंत मावजीनाथ महाराज यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍याला त्वरित अटक करण्यात यावी !

अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ?

कालिपुत्र कालिचरण महाराज यांची सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा !

या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

देवस्थानच्या भूमी घोटाळा प्रकरणामध्ये समावेश असलेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचे निलंबन !

केवळ निलंबन नको, तर बडतर्फच करायला हवे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे देवस्थानच्या भूमींमध्ये घोटाळा केला जातो, हे दुर्दैवी !

भाजप गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणार, तर मग आम्ही घरी बसायचे का ? – उत्पल पर्रीकर यांचा भाजपला प्रश्‍न

निवडणूक जिंकण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याला काहीच किंमत नाही का ? वेळ आल्यावर मी योग्य तो निर्णय घेईन.

नागपूर येथे भाजीपाला आणि कापसाचे पीक यांना गारपिटीचा फटका !

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार गारपीट चालू आहे. त्यामुळे शेतीची पुष्कळ प्रमाणात हानी होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापूस या पिकांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

मुंबई जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवरचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपवून महाविकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांना ११, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. एका वर्षानंतर अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे ठरले आहे.