केक आणि तलवार
तिथीनुसार वाढदिवस साजरा करतांना औक्षण केल्याने देवतेचे तत्त्व ज्याचा वाढदिवस आहे, त्याला मिळते. औक्षण करतांना श्रीरामरक्षेतील ‘शिरो मे राघवः पातु’ ते ‘विजयी विनयी भवेत’पर्यंतचे श्लोक म्हणावेत. त्यामुळे संपूर्ण शरिराभोवती संरक्षणकवच निर्माण होते.’