उद्दाम मालदीवने भारताचा केला विश्वासघात !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप या भारतीय बेटांच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केल्यानंतर मालदीवमधील मंत्र्यांचा जळफळाट झाला. त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्याकडे काही मंत्र्यांचे व्यक्तीगत मत म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.

अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेश राज्य आणि भारत यांना ४ लाख कोटी रुपयांचा लाभ !

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय ..

संस्कारांची शिदोरी ! 

आंध्रप्रदेशमध्ये अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम् मंडल भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय निवासी शाळेत शिकणारी इयत्ता सहावी-सातवीची म्हणजेच अवघ्या ११-१२ वर्षांची जवळपास १६ मुले..

मोहनदास गांधी यांनी शास्त्राविषयी विचारलेल्या प्रश्नाचे पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांनी दिलेले उत्तर

प्रत्यक्ष किंवा अनुमानाने ज्या सुखाच्या, तसेच दुःखापासून निवृत्तीच्या उपायाचे परिज्ञान होऊ शकत नाही, त्याला लोक वेदांपासून जाणतात. म्हणून त्यांना ‘वेद’ म्हणतात.

प्रभु श्रीराम : भारतीय जीवनाचा आदर्श !

आजच्या कथित लोकप्रतिनिधींनी प्रभु श्रीरामावर टीका करण्यात धन्यता मानण्यापेक्षा त्याचे गुण जीवनात आचरणे महत्त्वाचे !

हिंदुस्‍थानच्‍या प्रजासत्ताकाची पंच्‍याहत्तरी आणि आव्‍हाने !

सज्‍जनांचे रक्षण आणि दुष्‍प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, धर्मरक्षणासाठी अधर्माशी लढणे यांद्वारेच भारत विश्‍वगुरु पदावर पोचू शकतो !

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कायदा आणि त्याविषयीचे विवरण !

सध्या समुद्रकिनार्‍यांवर ‘रेव्ह पार्ट्या’ होत असतात. या मेजवान्यांमध्ये मोठमोठी माणसे अडकलेली असतात. बॉलीवूड ते हॉलीवूड अशा सर्वच ठिकाणी असे प्रकार चालू असतात. ‘फॅशन’च्या नावाखाली बेकायदेशीर काही होऊ नये, यासाठी हा एवढा शब्द प्रपंच !

एकीचे शिवधनुष्य !

भारतीय संस्कृती, परंपरा, मंदिरे यांचे रक्षण करणे, हे शासनासमवेतच भारतीय जनतेचेही दायित्व आहे. एका हिंदूला किंवा एका संघटनेला ते शक्य नाही; परंतु हिंदू एकत्र झाले, तरच ते निश्चित शक्य होईल. यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची व्यापकता दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे !

कृत्रिम बुद्धीमत्तेच्‍या (‘आर्टिफिशिअल इंटलिजन्‍स’च्‍या) आधारे बनवण्‍यात आलेले श्रीरामाचे चित्र !

‘मला सामाजिक माध्‍यमातून प्रभु श्रीरामाचे एक चित्र मिळाले. त्‍या चित्राखाली ‘हे चित्र कृत्रिम बुद्धीमत्तेच्‍या (‘आर्टीफिशिअल इंटलिजन्‍स’च्‍या) आधारे बनवण्‍यात आले आहे’, असे लिहिले होते.

श्रीराममंदिराच्‍या निमित्ताने…!

‘५०० वर्षे समस्‍त हिंदुस्‍थान ज्‍या घटनेची आतुरतेने वाट पहात होता, त्‍या अतीभव्‍य, दिव्‍य अशा श्रीराममंदिराची उभारणी आणि रामललाची (श्रीरामाच्‍या बालक रूपाची) प्राणप्रतिष्‍ठा २२ जानेवारीला झाली.