प्राणप्रतिष्ठा ते रामराज्य !

एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे.

आजच्या रावणांविरुद्ध लढण्यासाठी श्रीरामाचे साहाय्य पाहिजे !

हिंदु धर्म मानणार्‍या जर्मनीमधील लेखिका मारिया वर्थ यांनी प्रभु श्रीराम, श्रीराममंदिर, हिंदु धर्म आणि सध्याच्या स्थिती यांविषयी या लेखाद्वारे भाष्य केले आहे. ते येथे देत आहोत.

साधकांच्या जीवनात राम (आनंद) आणणारे आणि ‘रामराज्यासम हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी अवतारी कार्य करणारे श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सांप्रत काळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आचरण, विचार, मार्गदर्शन आणि त्यांचे स्थूल अन् सूक्ष्म अवतारी कार्य यांतून ते श्रीरामच आहेत’, याची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही साधक घेत आहोत.

अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा – अखिल विश्वातील रामभक्तांसाठी आनंदोत्सव आणि सुवर्णाक्षरांत लिहिले जाणारे क्षण !

श्रीरामाच्या आशीर्वादानेच आपल्याला रामजन्मभूमी पुन्हा मिळवता आली आणि भव्य मंदिर बांधता आले. श्रीरामाने तेथे सूक्ष्म रूपातून हे कार्य सिद्धीस नेले.

रामराज्यासम हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्नरत रहावे !

‘आपली पिढी ही अशी आहे की, आपल्याला श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा पहायला मिळत आहे. हा दिवस पहाण्यासाठी यापूर्वी कित्येक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान केले आहे. त्यांच्या प्रतीही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे.

चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

श्रीराममंदिराची उभारणी झाली असली, तरी ते अंतिम साध्य ठरू नये. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा ५०० वर्षांनंतर या देशात होत असेल, तर आता देशात रामराज्याचीही स्थापना होणे आवश्यक आहे, 

प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असणार्‍या अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम !

श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंमध्ये श्री दुर्गादेवी आणि हनुमान यांचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य होणार असणे

अयोध्यानगरीची, म्हणजेच भविष्यातील भारताची हिंदु राष्ट्राकडे कूच !

एकूणच अयोध्यानगरीतील सर्व वातावरण प्रभु श्रीरामाने भारित झाले आहे आणि ही रामनामाची लाट वेगाने संपूर्ण देशभरात पसरत आहे.

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

ज्या प्रमाणे वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून सर्व समस्यांचे निराकरण केले. त्या प्रमाणे हिंदूंनीही श्रीरामाचा आदर्श ठेऊन संघटन केल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.

हिंदूंसाठी आणि भारताच्या दृष्टीने श्रीरामाचे अनन्यसाधारण महत्त्व !

जागतिक स्तरावर वैज्ञानिकांना चकित करणारा ‘श्रीरामसेतू’ हा मानवनिर्मित दगड-वाळूचा सेतू श्रीरामाचा इतिहास गौरवाने सांगणारे एक स्मारक अजूनही पृथ्वीवर आहे.