त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !
आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.
आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.
केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.
एखादी माहिती हवी असेल, तर आपल्याला एका क्षणात ‘इंटरनेट’चा वापर करून ती लगेच मिळवता येते. असे कोणतेच क्षेत्र नाही की, ज्याविषयीची माहिती ‘इंटरनेट’वर मिळत नाही.
‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.
‘आंब्यांच्या पेटीत एक कुजका आंबा असेल, तर तो इतर आंबे खराब करून टाकतो. आंब्यांच्या पेटीतील हा कुजका आंबा म्हणजे ‘दोष’ आहे; कारण हा स्वतः तर बिघडतोच; सोबत इतर आंब्यांनाही बिघडवतो.
‘शाळेत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकतो. एकदा का आपण हे मूलभूत प्रकार शिकलो की, मग आपल्याला व्यवहारातील कोणतीही गणिते करता येतात.
वात, पित्त आणि कफ हे संपूर्ण शरीर व्यापून राहणारे आणि शरिरातील प्रत्येक कणात असणारे घटक आहेत. त्यांचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे.
थंडीच्या दिवसांत किंवा एरव्हीही सर्दी-कफ होणे, ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुले वातावरणात असणार्या विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढा देत असल्याने त्यांना ठराविक काळाने सर्दी-कफ…..
‘कोजागरी पौर्णिमेला मध्यरात्री चंद्र माथ्यावर असतांना गच्चीत बसून दूध पिणे मनाला किती आल्हादकारक असते’, याचा अनुभव काही जणांनी घेतला असेलच.
‘आपण लहानपणी शाळेत अन्न साखळी शिकलेलो आठवते का ? काय होते तिच्यामध्ये ? पृथ्वीवर ऊर्जा सूर्यापासून मिळते.