आयुर्वेदाच्या व्यापक आकलनाची महती !

मेंदू, किडनी आणि हृदय यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. एकात बिघाड झाला की, पुढे जाऊन उरलेल्या दोन्हींत बिघाड होण्याची शक्यता बळावते.

आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत असलेली चिन्हे !

आयटी इंडस्ट्री’ (माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र) जशी वाढत जाईल तसे आरोग्याविषयी आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा पाया दृढ होत जाणार आहे. रुग्णांमधील प्रतिदिनच्या अनुभवांवरून लक्षात येते की…

थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम आणि तिचे अतीकार्य होणे यांमधील जीवनशैली कशी असावी ?

७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण थायरॉईड ग्रंथी (एक अंतःस्रावी ग्रंथी) अकार्यक्षम होणे आणि तिचे अतीकार्य होणे यांविषयी माहिती बघितली. आजच्या लेखात आपण दोन्ही प्रकारात जीवनशैली कशी असावी ?

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या सहस्रो वर्षांनंतरही आरोग्यासाठी लाभदायक !

मध्यंतरी एका नामांकित योग प्रशिक्षकांनी एका व्याख्यानात त्यांच्या आरोग्याचे रहस्य सांगतांना त्यांनी त्यांची दिनचर्या सांगितली. ती पूर्णतः आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे होती.

शाळांमध्ये आयुर्वेद शिकवा ! युद्धकाळात आयुर्वेदाची औषधे उपलब्ध असतील ! 

भावी पिढी निरोगी रहावी, यासाठी केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाची असलेली ‘होमिओपॅथी फॉर स्कूल’ ही ३ वर्षांची योजना गोव्यातील शाळांमध्ये लागू करण्यात आली आहे.

‘अँटीबायोटिक्स’ना (प्रतिजैविकांना) पर्याय आहे !

‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविक) हा सध्या जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये दोन प्रमुख कारणे आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

सांध्यांची काळजी प्रारंभीपासूनच घ्या !

उतारवयात सांधे दुखणे चालू झाले की, ‘संधीवाताचा त्रास चालू झाला’, असे आपण म्हणतो. ‘संधीवात’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की, सांध्यांच्या ठिकाणी वात दोषामुळे होणारा बिघाड !

त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !

आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.