रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या साधना शिबिराला जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतर मुंबई येथील कु. श्रुती पवार यांना जाणवलेली सूत्रे

रामनाथी आश्रमात आल्यापासून मला साधकांमध्ये प.पू. डॉक्टर दिसू लागले. व्यासपिठावर विराजमान होणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मागे सुदर्शनचक्र हातात धरलेला श्रीकृष्ण दिसत होता.

रुग्णालयात गेल्यावरही स्थिर आणि शांत असणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर !

श्री. दिलीप सारंगधर यांच्या मृतदेहाला स्मशानभूमीत नेतांना ‘त्यांचा देह कुठेतरी अन्य लोकात जात असून आम्ही त्या मिरवणुकीत सहभागी झालो आहोत’, असे मनाला वाटत होते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करण्याची सेवा करतांना गोवा येथील वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी निघालेल्या रथोत्सवात मला नृत्य करण्याची सेवा मिळाली. त्याविषयी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोवा येथील श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात पडलेली वैशिष्ट्यपूर्ण स्वप्ने !

स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांच्या हृदयाजवळ विश्वदर्शन होणे आणि काही दिवसांनंतर प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी ‘ॐ श्री विश्वदर्शन देवताय नमः ।’ हा नामजप साधकांना करायला सांगितल्याचे कळणे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव आणि सौ. तनुजा निनाद गाडगीळ यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) अशा गुणी साधिकांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते.

एका संप्रदायाच्या संतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम दाखवतांना आलेला अनुभव !

मी संतांना सांगितले, साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात. त्यामुळे साधकांकडून पुन्हा त्या चुका टाळल्या जातात. त्या वेळी संत म्हणाले, फलकावर चुका लिहाव्या लागू नये; म्हणून साधक चुका करण्याचे टाळत असतील.

सांगवी (जिल्हा पुणे) येथील साधिका सौ. ज्योती अनिल कदम यांना आलेल्या अनुभूती

यजमान झोपेत मधेच मोठ्या आवाजात ओरडले, ‘‘सोड मला. निघून जा.’’ मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, ‘‘काय झाले ?’’ ते म्हणाले, ‘‘मला कोणीतरी छातीवर बसून गळा दाबत आहे’, असे जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

अनेक जन्मांचे देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाल्यावरच आध्यात्मिक प्रगती होते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी गोवा येथील श्री. शिवराज पाटील यांनी व्यक्त केलेले मनोगत !

मी शून्य आहे, स्वार्थाने भरलेला आहे, मला क्षमा करा, भगवंता. तुम्ही मला पुष्कळ दिलेत; पण मी तुम्हाला काहीच दिले नाही, तरीही तुम्ही इतकी कृपा केलीत.

स्वीकारण्याची वृत्ती असलेला आणि तळमळीने सेवा करणारा सोलापूर सेवाकेंद्रातील ५६ टक्के अध्यात्मिक पातळी असणारा कु. भावेश (ओम) प्रकाश सूर्यवंशी (वय १६ वर्षे) !

प्रारंभी ओमला सेवाकेंद्रात भांडी घासण्याची सेवा आवडत नसे; पण याविषयी त्याच्याशी बोलल्यावर त्याने प्रायश्चित्त म्हणून आठवडाभर भांडी घासण्याचीच सेवा केली.