हक्काचा सायबर मित्र ‘आय फोर सी’ (I4C) !

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि जटीलता लक्षात घेऊन केंद्रशासनाने गृह मंत्रालयाच्या माध्यमातून जानेवारी २०२० मध्ये ‘आय फोर सी’-‘इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर’ (Indian Cyber Crime Coordination Centre) कार्यान्वित करण्यात आले.

आध्यात्मिकतेने मानसिक बळ किती मिळते ?

आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे, याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय ? कार्य काय ? हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. ही प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता !

अयोध्या विमानतळाला महर्षि वाल्मीकि यांचे नाव प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ या दिवशी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या ‘महर्षि वाल्मीकि विमानतळा’चे उद्घाटन केले.

संपादकीय : आसामसाठी पुढचा टप्पा !

भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.

श्रीराम आयेंगे…..!

अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि हिंदूंची साडेपाच शतकांची प्रतिक्षा समाप्त होणार आहे. त्याचा उत्साह सर्वत्र, म्हणजे देशाच्या …

पर्यावरणीय स्थैर्य राखण्यासाठी भौतिक विकासावर अंकुश हवा !

‘औद्योगिकीकरण चालू राहील’, असे धरले, तर विनाश अटळ आहे. सौर, पवन किंवा हायड्रोजन यांचा ऊर्जेसाठी वापर केला, तरी तो टळणार नाही.

‘अँटीबायोटिक्स’ना (प्रतिजैविकांना) पर्याय आहे !

‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविक) हा सध्या जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये दोन प्रमुख कारणे आहेत.

५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल धक्का होता, तरी….

विश्लेषण करतांना काही मूर्ख आकडेतज्ञांनी सांगितले की, पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाली असून खरे तर तेच जिंकले आहेत.

पोप फ्रान्सिस यांचा माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू याच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोप क्षमा मागणार का ?

पैशांचा लोभी बिसीयू किंवा हिंसाचारी स्टॅन स्वामी या प्रवृत्तीच्या माणसांना (?) धर्मगुरु पदावर बसवणारी ख्रिस्ती संस्कृती ही खरोखर ‘संस्कृती’ आहे का ? कि ही त्या शब्दाची विटंबना आहे ?

संपादकीय : खरा विश्व ग्रंथ ‘भगवद्गीता’च !

‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !