काँग्रेसच्या कुठल्याच सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? यामागील वास्तविक सत्य !
सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.
सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.
लाल समुद्रात पाण्याखाली असलेल्या महत्त्वाच्या ३ ‘ऑप्टीकल केबल्स’ कुणीतरी कापल्या आहेत आणि ही गंभीर गोष्ट आहे.
‘अकबर’ सिंह ‘सीता’सिंहिण’ अशी नावे कुणी ठेवली ?’, ही माहिती घेऊन न्यायालयात सादर करतो’, असे प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आले.
पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासह पोलीस-प्रशासन यांनी येथील हिंदूंना धोका ठरणार्या बांगलादेशी-रोहिंग्या यांची हकालपट्टी करावी !
परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चीनविरोधातील घडामोडींविषयीचे भाष्य !
पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.
५ दिवसांपूर्वी ‘जागतिक महिला दिन’ झाला. त्या निमित्ताने थोडा इतिहास येथे देत आहे. वर्ष १९१७ मध्ये रशियात महिलांनी ४ दिवसांचा एक संप केला होता. ‘ब्रेड अँड पीस’ (पाव आणि शांतता) ही त्यांची मागणी होती.
रात्री जागरण झाले असल्यास जेवणाआधी, तेही जागरण झाले त्याच्या अर्धा वेळ झोपावे. पुष्कळ झोप आल्यास बसून झोपावे, म्हणजे अंगात जडपणा येत नाही.
चीनची संशोधन करणारी ‘झिआंग यांग हाँग’ ही नौका मालदीवच्या दिशेने प्रवास करत आहे, याचा परिणाम म्हणजे मोइज्जू यांनी चीनला भारताच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे.
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.