२५ फेब्रुवारी या दिवशी होणारा सकल ओबीसी मेळावा स्थगित ! – अरुण खरमाटे
कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाल्यावर काही दिवसांतच मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मेळाव्याचे मुख्य संयोजक अरुण खरमाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाल्यावर काही दिवसांतच मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मेळाव्याचे मुख्य संयोजक अरुण खरमाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या २ मार्च या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रतिबंधात्मक आदेशांनुसार अंगारकी चतुर्थीनिमित्त १ मार्च या दिवशी सायंकाळी ते २ मार्च या रात्री उशिरापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबाराच्या प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड रवि पुजारी याला मुंबई सत्र न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री एकीकडे ‘मास्क घाला’, असे आवाहन करतात. दुसरीकडे मात्र शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत, हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २४ फेब्रुवारी (माघ शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजयी झाले आहेत. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते, तर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.
सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘या सगळ्या बलात्कार्यांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. ‘तू अधिक बोलतो कि मी’, हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला मुळीच साजेसे नाही.
टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणार्या निकीता जेकब आणि बीड येथील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी २२ फेब्रुवारी या दिवशी दोघांचीही देहली पोलिसांनी चौकशी केली.
केवळ आम्हीच नाही, तर शिवरायांना मानणारी प्रत्येक व्यक्ती ही शिवरायांचा वंशज आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते.
यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.