गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात हिंदु नाव धारण करून प्रवेश करणार्या मुसलमानाकडे सापडली प्राणघातक शस्त्रे !
मंदिराचे महामंडलेश्वर आनंद गिरि यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा दावा
आता पोलीस यालाही ‘मनोरुग्ण’ म्हणून सोडून देणार का ?
मंदिराचे महामंडलेश्वर आनंद गिरि यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा दावा
आता पोलीस यालाही ‘मनोरुग्ण’ म्हणून सोडून देणार का ?
जिहादी आतंकवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हत्येचे दायित्व घेतले, पोलिसांकडून हे आतंकवादी आक्रमण नसल्याचे स्पष्टीकरण !
डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव
आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !
हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया पहाता तेथे आताच राष्ट्रपती राजवट लावून खलिस्तानवाद्यांची कीड कायमची नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे !
येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराच्या विश्वस्तांनी केले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला ! हिंदु राष्ट्रात हिंदूंचे शोषण करणारे आणि हिंदूंवर आघात करणारे कायदे अस्तित्वात नसतील !
हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत असून ख्रिस्ती संस्थांकडूनही त्यांचे शोषण झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी राज्यात लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वाशी येथे केली.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) संघटनेच्या माध्यमातून मुसलमान युवकांना जिहादी आणि धर्मांध यांचे धडे देऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात राज्यात चालू असलेल्या कारवाईनंतर अनेक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल आणि ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी येथे दिली.
या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.