सुटीच्या काळात राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवणार !
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ष २००६ च्या शासन निर्णयानुसार ६५ वय झाल्यावर बंदीवानाला शिक्षेमध्ये सवलत देण्याचे प्रावधान आहे. या प्रावधानाच्या साहाय्याने शिक्षेत सवलत मिळावी, यासाठी अरुण गवळी याने न्यायालयात याचिका केली होती.
निलंबन रहित होऊन कामावर रुजू झालेल्या अधिकार्यांनी पुन्हा मतदान यंत्रांची चोरी केली, तर त्याला उत्तरदायी कोण ?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे; परंतु या अन्वेषणात विलंब होत असल्याची तक्रार सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली आहे.
अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.
देशातील एकही चर्च किंवा मशीद शासनाच्या नियंत्रणात नाही, तर केवळ हिंदूंच्या मंदिरांवर शासनाचे नियंत्रण आहे. यासाठी अशी मागणी केली
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) परिसरात ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पार्किंगच्या ठेकेदाराकडून वसुली केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयापासून ते मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनाही याची माहिती आहे.
शोभायात्रेत महिला दुचाकी पथक, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, ध्वज पथक, सायकल पथक, चित्ररथ, मृदुंग टाळ आणि भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय आणि विविध संघटना सहभागी होणार आहेत. ‘आपण सर्वांनी मित्र परिवारासह पारंपरिक वेषात सहभागी व्हावे’, असे आव्हान समितीने केले आहे