‘कोव्हिशिल्ड’ लसीचा परिणाम ३ मासांत अल्प होऊ लागत असल्याने ‘बूस्टर डोस’ आवश्यक ! – संशोधक
भारतात बहुतांश लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली आहे. त्यामुळे हा अहवाल भारतियांसाठी चिंता वाढवणारा आहे.
भारतात बहुतांश लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली आहे. त्यामुळे हा अहवाल भारतियांसाठी चिंता वाढवणारा आहे.
वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.
वाया गेलेल्या वेळेचा खर्च गोंधळ घालणार्या सदस्यांकडून वसूल करा !
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केले होते हिंदु देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयी अवमानकारक विधान !
पाकमधील हिंदूंची ही स्थिती पालटण्यासाठी भारत सरकार कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो !
‘गूगल’ची मालकी असलेल्या यूट्यूबने भारतविरोधी विचार पसरवणार्या २० वाहिन्यांवर बंदी घातली आहे. याविषयी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.
देशातील अनेक बँकांची सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यावसायिकांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत !
जगप्रसिद्ध वैज्ञानिक त्यांच्या शोधकार्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेला आधार मानतात, तर स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बहुसंख्यांक हिंदूंच्या देशामध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ती शिकवली जात नाही, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अन् हिंदूंना लज्जास्पद !
वर्ष २०१२ आणि वर्ष २०१९ पशूगणना या कालावधीत भारतातील गाढवांच्या संख्येमध्ये एकूण ६१.२३ टक्के घट नोंदवली गेली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबमधील सर्व गुरुद्वारा, मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. देशविरोधी घटक पंजाबमध्ये धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.