
नवी देहली – वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्जांमध्ये सर्वाधिक ७ सहस्र ३०६ अर्ज पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात आले आहेत, तर १ सहस्र १५२ अर्ज अफगाणी नागरिकांनी केले आहेत, अशी माहिती राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.
News updates from HT: Over 7,000 Pakistanis have applied for Indian citizenship https://t.co/HcBoaC9Juh
— Hindustan Times (@HindustanTimes) December 22, 2021
राय यांनी सांगितले की, वर्ष २०१८ ते २०२१ या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदू, शीख, जैन अन् ख्रिस्ती अल्पसंख्यांकांनी भारताची नागरिकता मिळण्यासाठी ८ सहस्र २४४ अर्ज केले होते. त्यातील ३ सहस्र ११७ जणांना नागरिकता देण्यात आली आहे.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले