
नवी देहली – वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्जांमध्ये सर्वाधिक ७ सहस्र ३०६ अर्ज पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात आले आहेत, तर १ सहस्र १५२ अर्ज अफगाणी नागरिकांनी केले आहेत, अशी माहिती राज्यसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.
News updates from HT: Over 7,000 Pakistanis have applied for Indian citizenship https://t.co/HcBoaC9Juh
— Hindustan Times (@HindustanTimes) December 22, 2021
राय यांनी सांगितले की, वर्ष २०१८ ते २०२१ या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदू, शीख, जैन अन् ख्रिस्ती अल्पसंख्यांकांनी भारताची नागरिकता मिळण्यासाठी ८ सहस्र २४४ अर्ज केले होते. त्यातील ३ सहस्र ११७ जणांना नागरिकता देण्यात आली आहे.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार