अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची माहिती

नवी देहली : १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत भारतात ४ कोटी २५ लाख मुसलमान होते; परंतु फाळणीनंतर केवळ ७२ लाख मुसलमान पाकिस्तानात गेले. पंजाब प्रांतातील ५५ लाख, बंगाल, बिहार आणि ओडिशा येथील केवळ ७ लाख, उत्तरप्रदेश आणि देहली येथील ४ लाख ६५ सहस्र, राजस्थानमधील २ लाख ३५ सहस्र, महाराष्ट्र आणि गुजरात येथील केवळ १ लाख ६० सहस्र, भोपाळ आणि हैदराबाद येथील केवळ ९५ सहस्र, तर तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक येथील केवळ १८ सहस्र मुसलमान पाकिस्तानला गेले.

फाळणीद्वारे दोन्ही देशांवर कब्जा करणारे धूर्त मुसलमान !
१. वर्ष १९४५-१९४६ ची निवडणूक देशाची फाळणी होईल कि एकसंघ राष्ट्र राहील या सूत्रावर लढवली गेली.
२. मुसलमानांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ४९२ जागांपैकी ४२५ जागा मुस्लिम लीगने जिंकल्या
३. उत्तरप्रदेशातील मुसलमानांसाठी राखीव असणार्या ६६ जागांपैकी ५४ जागा, मुंबई प्रांतातील ३० जागांपैकी ३० जागा, बिहारमधील ४० जागांपैकी ३४ जागा, पंजाबमधील ८६ जागांपैकी ७३ जागा मुस्लिम लीगने जिंकल्या.
15 अगस्त 1947 तक इस देश में 4.25 करोड़ मुसलमान थे, लेकिन बंटवारे के बाद सिर्फ 72 लाख मुसलमान पाकिस्तान गए।
• पंजाब प्रांत से 55 लाख मुसलमान पाकिस्तान गए।
• पश्चिम बंगाल, बिहार, उड़ीसा से सिर्फ 7 लाख मुसलमान पाकिस्तान गए।
• उत्तर प्रदेश और दिल्ली से 4 लाख 65 हजार… pic.twitter.com/yIWBz63j5U
— Vishnu Shankar Jain (@Vishnu_Jain1) May 31, 2025
४. मध्यप्रदेशातील मुसलमानांसाठी राखीव असणार्या १४ जागांपैकी १३ जागा, बंगालमधील ११९ जागांपैकी ११३ जागा, मद्रास प्रांतातील २९ जागांपैकी २९ जागा मुस्लिम लीगने जिंकल्या.
– अधिवक्ता विष्णु शंकर जैन
(यावरून भारतातील सर्वच मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात फाळणीनंतर भारतातील मुसलमानांनी भारतातच रहाण्याचा धूर्त निर्णय घेतला आणि दोन्ही देशांवर नियंत्रण मिळवले !)
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले