हे हिंदूंना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे आणि भाजीपाला बाजारपेठेत बांगलादेशी माथाडी कामगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मराठी माथाडी कामगारांना रोजगार मिळत नाही. एकट्या फळबाजारातच ५० टक्क्यांहून अधिक बांगलादेशी कामगार आहेत.