‘रॅम्प जिहाद’ : हिंदु महिलांसाठी षड्यंत्र !

(‘रॅम्प जिहाद’ म्हणजे फॅशन शो वा सौंदर्यवर्धनालय यांच्या माध्यमातून हिंदु मुलींना फसवून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणे)

१. सौंदर्य उत्पादने विकण्याच्या बहाण्याने जिहादी मुसलमानांचे ‘ब्युटी पार्लर्स’वर (सौंदर्यवर्धनालयावर) नियंत्रण

‘आतापर्यंत आपण अनेक जिहाद पाहिले आणि ऐकले असतील; पण असाच एक जिहाद हिंदु महिलांविरुद्ध चालू आहे, ज्याचा विचार करून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. तो म्हणजे ‘रॅम्प शो !’ ज्या फॅशनमाफियांमध्ये देशातील बहुतांश ब्युटी पार्लर मुसलमानांनी ‘हायजॅक’ (नियंत्रण मिळवले) केली आहेत. असे एकही पार्लर नाही, ज्यामध्ये सौंदर्य उत्पादने विकण्याच्या बहाण्याने मुसलमान विक्रेते जात नाहीत. ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान मुले पार्लरमध्ये उत्पादन पुरवण्याचे काम करतात. मेहंदी लावण्याचे काम बहुतांश मुसलमान मुले करतात. १०० मुसलमान मुले महिलांच्या बाजारात मेहंदी लावण्याचे काम करतात. ते हिंदु बहिणी आणि मुली यांना मेहंदी लावतात. मेहंदी लावण्याच्या काळात त्यांना हिंदु मुलीची सर्व माहिती मिळते. त्यानंतर काही दिवसांनी त्या मुलीशी जवळीक वाढवून तिच्यावर अत्याचार केले जातात आणि नंतर ती मुलगी सुटकेसमध्ये किंवा फ्रीजमध्ये (मृतावस्थेत) सापडते.

२. तथाकथित ‘फॅशन शो’चे स्वरूप

आता ‘रॅम्प जिहाद’ !

अशाच प्रकारे काही वर्षांपासून निधर्मींनी नवीन काम चालू केले आहे. ज्याला आपण ‘फॅशन शो’ किंवा ‘इव्हेंट’ म्हणतो. ते आयोजित करणारे बहुतेक जण मुसलमान असतात आणि त्यात काही हिंदूही सहभागी असतात. साम्यवादी विचारसरणीच्या अशा कार्यक्रमांची तिकिटे ब्युटी पार्लरच्या माध्यमातून हिंदु मुलींना विकली जातात. या कार्यक्रमामध्ये मुलींची निवडही मुसलमानच करतात. या कार्यक्रमात ज्या वलयांकित व्यक्तींना (सेलिब्रिटींना) आमंत्रित केले जाते, ते बहुधा ९० टक्के मुसलमानच असतात. कार्यक्रम चालू होतो, तेव्हा त्याचे निरीक्षकही मुसलमानच असतात; कारण त्यांचे पंच (ज्युरी) ही मुसलमानच असतात. अशा कार्यक्रमामध्ये केवळ हिंदु मुली आणि महिला सहभागी होत असतात. त्यात त्यांना ‘रॅम्प’वर चालायला लावले जाते, लहान कपड्यांमध्ये पाश्चात्त्यांच्या पद्धतीने फेरी मारण्यास सांगितले जाते आणि वेगवेगळ्या रूपांत त्यांना सादर केले जाते. ज्याचे संपूर्ण ध्वनीचित्रण केले जाते.

३. इस्लामी देशांमध्ये मुलींची विक्री

अशा प्रकारे मुलींची संपूर्ण माहिती ध्वनीफितीसह जगातील सर्व मुसलमान देशांमध्ये पाठवली जाते. इस्लामिक देशांमध्ये बसलेले जिहादी मानसिकतेचे शेख या मुलींच्या चित्रफिती पहातात. त्यानंतर त्यांना यातील जी मुलगी आवडते, तिच्यासाठी भारतात बसलेल्या जिहादी मुसलमानाला मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले जातात. मग त्या मुलीला विविध मार्गाने प्रलोभने दाखवून भारताबाहेर पाठवले जाते. त्यानंतर त्या मुलीचे काय होईल, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ती मुलगी लोभाला फसते. तिला ज्या इस्लामिक देशातील शेखकडे पाठवले जाते, तो तिची वैद्यकीय चाचणी करतो. ती यापूर्वी कोणत्या पुरुषाच्या संपर्कात आली होती का ? हे पहाण्यासाठी तो ही चाचणी करतो. ती मुलगी कधी एखाद्या पुरुषाच्या संपर्कात आली असेल, तर तो तिला थेट वेश्यालयात पाठवतो आणि या चाचणीत ती मुलगी योग्य आढळल्यास शेख त्या मुलीशी एका रात्रीसाठी लग्न करतो. त्याला ती आवडत असेल, तर तो तिच्यासमवेत आणखी २-४ रात्री घालवेल. त्याचे समाधान होईल, तेव्हा त्या मुलीलाही वेश्यागृहात पाठवले जाईल. मुलीने तेथे जाण्यास नकार दिल्यास तिची हत्या केली जाते. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अनेक मुसलमान जिहादी बलात्कार करतात. त्यानंतर तिचे सर्व अवयव विकले जातात. हे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.

४. ‘फॅशन शो’च्या माध्यमातून ५० टक्के महिला बेपत्ता

साध्वी आत्मनिष्ठा

एक वर्षापूर्वी जबलपूरमध्ये राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (‘एन्.आय.ए.’ने) धाड घातली होती, तेव्हा हा जिहाद आपल्या समोर आला. त्यात एका मुसलमान अधिवक्त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अनेक सीमकार्ड, भ्रमणभाषसंच, हार्ड डिस्क, भरपूर दारूगोळा, शस्त्रे, तसेच हिंदु मुली अन् महिला यांच्या वैयक्तिक माहितीसह चित्रफिती आढळून आल्या. या अधिवक्त्याचा पुतण्या ‘फॅशन शो’मध्ये सहभागी झालेल्या मुलींचे नृत्यदिग्दर्शनही करतो. आम्हाला सर्व कटाची माहिती मिळताच आम्ही जबलपूर शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकत्र बैठक घेतली. त्यात असे कार्यक्रम किंवा ‘फॅशन शो’ होऊ देणार नाही, असा ठराव केला. अशा कार्यक्रमांतून ५० टक्के हिंदु मुली आणि महिला सातत्याने बेपत्ता होत आहेत, ज्या कधीच परत मिळत नाहीत. हिंदु समाजाला पोकळ करण्यात मुसलमानांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. माझे हिंदु बंधू-भगिनींना निवेदन आहे की, आपल्या घरातील सुना-मुलींवर २४ घंटे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्याकडे काहीच शिल्लक रहाणार नाही. हिंदु संघटना त्यांचे काम प्राणपणाने करत आहेत; पण स्वत:ला आत्मभान असल्याखेरीज कुणीही काही करू शकत नाही. हे निधर्मी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपणही सावध रहाण्याची आवश्यकता आहे. आम्ही सर्व हिंदु संघटनांना समवेत घेऊन एका वर्षात अनुमाने ४० ‘फॅशन शो’ आणि कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यात आम्हाला यशही मिळाले आहे.

५. या कार्यक्रमांची माहिती कुठून आणि कशी मिळवायची ?

जेव्हा आम्ही पहिल्या कार्यक्रमावर धाड घातली, तेव्हा अनेक हिंदुत्वनिष्ठ लोक आमच्याशी जोडले गेले. त्यांच्यापैकी काही आमच्यात सहभागी झाले, ते आम्हाला यासंदर्भातील माहिती देतात. आता जेथे जेथे असे कार्यक्रम होतात, तेथे तेथे आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत राहू. आपल्या शहरात असे कार्यक्रम आयोजित होत असल्याचे लक्षात आल्यास तेथे एकत्रितपणे सनदशीरपणे विरोध करावा. त्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाही द्या. तेही तुम्हाला सहकार्य करतील. आपण आता जागे झालो नाही, तर आपल्याला कायमचे झोपावे लागेल, हे निश्चित आहे; कारण जो स्वतःला साहाय्य करू शकत नाही, त्याला देवही साहाय्य करत नाही.’

– साध्वी आत्मनिष्ठा, जबलपूर, मध्यप्रदेश.