
नवी देहली – विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामे करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसर्या सत्रापूर्वी ते बोलत होते.
देशाचा विचार करून सर्व पक्षांनी एक व्हावे !
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘आमच्या तिसर्या सत्ताकाळातील पहिला अर्थसंकल्प आम्ही मांडत आहोत. हा अर्थसंकल्प अमृतकाळातील महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. वर्ष २०४७ मधील विकसित भारताचा पाया रचणारा हा अर्थसंकल्प आहे. निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या खासदारांचे कर्तव्य आणि दायित्व आहे की, येत्या ५ वर्षांत देशासाठी कार्य केले पाहिजे. पक्षापुरता मर्यादित विचार न करता देशाचा विचार करून सगळ्यांनी एक व्हावे.’’
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती