लोणावळा – येथील भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरामधून वहाणार्या धबधब्याच्या पाण्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले आहेत. अन्सारी कुटुंबातील ५ जण येथील पाण्यात उतरले होते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहासमवेत वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक आणि पोलीस यांच्याकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. २ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. या धबधब्याला ‘रेल्वे वॉटरफॉल’ म्हणून ओळखले जाते. हे पाणी नंतर भुशी धरणात येते.
भुशी धरणाच्या परिसरात ५ जण वाहून गेले !
नूतन लेख
शेतकर्याकडून १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठी कह्यात !
भीमाशंकर देवस्थान परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी बंद; संबंधित परिसरात आल्यास कठोर कारवाई !
मुठा नदीकाठच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई !
नवदुर्गापैकी एक असलेल्या प्रसिद्ध श्री कात्यायनीदेवीच्या मंदिरात चोरी : ५ किलो चांदीची प्रभावळ चोरीस !
५ जणांच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर नोंद !
ताम्हिणी घाटातील धबधब्यात उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह रायगड जिल्ह्यात सापडला !