गडचिरोली – १ मे या दिवशी एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह २ जणांना काही गावकर्यांनी मिळून जिवंत जाळले. जमनी तेलामी (५२ वर्षे), देऊ आतलामी (६० वर्षे) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे जादुटोणा करीत असल्याचा संशय काही गावकर्यांना होता. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकर्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजता गावाबाहेरील नाल्यात टाकून पेटवून दिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > बार्सेवाडा (गडचिरोली) येथील ३ जणांना जादूटोण्याच्या संशयावरून जिवंत जाळले !
बार्सेवाडा (गडचिरोली) येथील ३ जणांना जादूटोण्याच्या संशयावरून जिवंत जाळले !
नूतन लेख
- गांधीनगर येथे धोकादायक सिलेंडरने फुगे फुगवणार्याला राजू यादव यांनी खडसावले
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मनोज जरांगे यांचे १७ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण चालू होणार !; के.एम्.टी. बससेवा अनंतचतुर्दशीच्या दिवशी बंद !
- नवी मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत् रोषणाई
- पुणे येथे भवानी पेठेतील श्री गणेशोत्सवामध्ये १० दिवस ‘कीर्तन महोत्सव’!
- शस्त्रकर्म करतांना रुग्ण दगावताच रुग्णालयाची तोडफोड !
- बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा ठराव ! – रसिका पाटील, सरपंच, शिंगणापूर