शासनकर्त्यांनी केलेले राष्ट्रविरोधी कार्य !

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. त्यांच्या कार्याला प्रसिद्धी न देणे, त्यांचा साहसी इतिहास दडवून ठेवणे, आदी घृणात्मक कृत्ये करण्यात आली.’

– श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रखर राष्ट्रवादी व्याख्याते