पुणे – देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ‘नागपूर शहर म्हणजे सध्या गुन्हेगारांची राजधानी झाली आहे’, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकार्यांना शेतकर्यांच्या प्रश्नांवर आयोजित केलेल्या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > नागपूर म्हणजे गुन्हेगारांची राजधानी ! – खासदार सुप्रिया सुळे
नागपूर म्हणजे गुन्हेगारांची राजधानी ! – खासदार सुप्रिया सुळे
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !