
ठाणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे मराठा आंदोलनात झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी ठाणे बंद पुकारण्यात आला होता.
व्यापारी आणि दुकानदार यांनी दुकाने बंद ठेवली होती. रिक्शांची संख्या प्रतिदिनच्या तुलनेत अल्प होती. त्यामुळे नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. ठाणे पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !