यवतमाळ – येथील महागाव तालुक्यातील पोखरी इजारा येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे सेट्रिंग कोसळून २ कामगार घायाळ झाले. ग्रामस्थांनी कंत्राटदार आणि अभियंते यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. येथे पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे. टाकीच्या स्लॅबसाठी ठोकलेले सेंट्रिंग कोसळून भरत वाघे आणि शेख चांद हे तरुण गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांपैकी एकाचा पाय मोडला असून दुसर्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे ‘सेंट्रिंग’ कोसळून २ कामगार घायाळ !
जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे ‘सेंट्रिंग’ कोसळून २ कामगार घायाळ !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :आजपासून कोकण रेल्वेमार्गावर २ अधिक गाड्या !; प्रचार चालू असतांना अंबादास दानवे यांचे अपघातग्रस्ताला साहाय्य…
- पळशी (जिल्हा जालना) येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची !
- बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !
- मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !
- धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !
- अमरावती येथे आईने पैसे परत न केल्याने धर्मांधांकडून मुलीचा विनयभंग !