
नवी देहली – समलिंगी विवाहाला मान्यता देण्याचे सूत्र संसदेवर सोडले पाहिजे. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी न्यायालये योग्य व्यासपीठ नाहीत. सर्वोच्च न्यायालय केवळ त्रुटी दूर करू शकते; परंतु देशातील प्रत्येक नागरिकाला प्रभावित करणारे निर्णय घेऊ शकत नाही. याचे कारण असे की, लोकांना नको असेल, तर त्या गोष्टी त्यांच्यावर लादता येत नाहीत, असे वक्तव्य केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या समलिंगी विवाहावरील सुनावणीच्या संदर्भात केले.
If people don’t want, you can’t impose it: Law minister on same-sex marriage
Click here to read more:https://t.co/oGI0TnH1rX#kirenrijiju #law #SupremeCourtofIndia #marriage #court pic.twitter.com/0iyCd6mBw0
— Oneindia News (@Oneindia) April 27, 2023
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’