
१. श्री. हनुमंत सूर्याजी चौगले (तबलावादक), सिरसे, राधानगरी, कोल्हापूर.
अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. मला आश्रमातील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला. माझ्यातील नकारात्मक विचार आणि स्पंदने काही प्रमाणात शरिरातून बाहेर पडतांना जाणवली. मला माझ्या पाठीवर आणि कानात कंपने जाणवली.
आ. मी सूक्ष्म जगताविषयी पुष्कळ ऐकून होतो. आतापर्यंत मला याविषयी काही अनुभवही आले आहेत. इथे आल्यानंतर मला सूक्ष्म जगत आणि त्याचे विशाल स्वरूपातील परिणाम प्रत्यक्ष समजले.’
२. कु. विशाल सुर्वे (तबला विशारद), गोवा
अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. येथे आल्यावर मला छान वाटले. येथील परिसर छान आहे. ‘सात्त्विकता म्हणजे काय ?’, हे आज मला अनुभवायला मिळाले.’
(सर्व सूत्रांसाठी दि. २९.१.२०२३)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !