फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. कुराण शिकवण्याच्या निर्णयामागे विद्यार्थ्यांना कुराण वाचण्यासाठी प्रेरित करणे, हा उद्देश आहे. त्यामुळे हिंदु आणि इतर समाजातील विद्यार्थी यांनाही कुराण वाचावे लागेल.
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !