फलक प्रसिद्धीकरता
‘चॅट जीपीटी’ या तंत्रज्ञान प्रणालीकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अवमान करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याच प्रणालीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता आदी देवता, तसेच रामायण यांसारख्या धर्मग्रथांविषयी अवमान करणारे विनोद ऐकवले जात आहेत.
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !