कर्णावती (गुजरात) – जोशीमठ गावात भूस्खलन होत असल्याचे समोर आल्यानंतर आता गुजरातच्या समुद्रकिनार्यावरील ११० किलोमीटरच्या किनार्यांवरही भूस्खलन होत आहे. यामुळेच कर्णावती शहर प्रतिदिन १२ ते १५ मिमी खचत आहे, असे तज्ञांनी सांगितले.
Rising sea eroding #Gujarat coast, groundwater drawing is sinking #Ahmedabad
Read: https://t.co/m7nDkM581S pic.twitter.com/xAoYfnNNud
— IANS (@ians_india) January 14, 2023
शास्त्रज्ञ रतीश रामकृष्णन् आणि अन्य शास्त्रज्ञ यांच्या मते गुजरात, दीव आणि दमण या भागांच्या ‘इस्रो’च्या वर्ष २०२१ च्या संशोधनामध्ये लक्षात आले की, गुजरातचा १ सहस्र ५२ किमी किनारा स्थिर आहे, तर ११० किमीचा किनारा खचल्याने नष्ट होत चालला आहे. यामागे वातावरणातील पालटल हे मुख्य कारण आहे. यामुळे ३१३ भूमी नष्ट झाल्या आहेत.

Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !