पुणे – महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करता मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला; मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी गंभीर चेतावणी राज ठाकरे यांनी दिली. पुणे येथे आयोजित केलेल्या ‘सहजीवन व्याख्यानमालेत’ ते बोलत होते. वर्ष १९९५ पूर्वी महाराष्ट्रात शांतता होती; मात्र आता पुण्याचा विस्तार झपाट्याने होतो आहे. पालट आवश्यक असला, तरी तो जिवावर उठणारा नको. वर्ष १९९५ नंतर उच्च मध्यमवर्गीयांची मुले परदेशात जायला लागली आणि तो वर्ग सर्व राजकारणापासून दूर गेला. ज्या वर्गाची राजकारणाला आवश्यकता होती, तो राजकारणाला तुच्छ मानायला लागला. त्यामुळे हा पालट आपल्या जिवावर उठला आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पालटावर भाष्य केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही ! – राज ठाकरे यांची चेतावणी
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही ! – राज ठाकरे यांची चेतावणी
नूतन लेख
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
- हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यामुळे खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी डी.जे. बंद करायला लावला !
- रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !
- निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !