
मुंबई – दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर या दिवशीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात ३ डिसेंबरपासून हा विभाग कार्यरत होणार आहे.
राज्यात दिव्यांग कल्याणासाठी
नवीन दिव्यांग कल्याण विभाग #MaharashtraCabinet #मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/yCAhRaiuZh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2022
सध्या महाराष्ट्रात ३० लाखाहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग यांद्वारे दिव्यांगांना सेवा दिली जाते. या दोन्ही विभागांतील कार्यासने एकत्रित करून दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे. या विभागासाठी सचिव ते शिपाई पदापर्यंत २ सहस्र ६३ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यशासनाने २२० कोटी रुपये इतका निधी संमत केला आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !