हिंदूंच्या पुजार्‍यांना कधी सरकारकडून असे वेतन मिळते का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘चर्चच्या पाद्र्यांना सरकारी तिजोरीतून वेतन का द्यायचे ?’, असा प्रश्न आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारला विचारला आहे.