संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांनी हानीभरपाईसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी येथील जायकवाडी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन केले. जायकवाडी धरण भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसते. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांची पुष्कळ हानी होते. हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली. शेतकर्यांना प्रशासनाने कार्यवाहीविषयी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संभाजीनगर येथे हानीभरपाईसाठी शेतकर्यांचे ‘जलसमाधी’ आंदोलन !
संभाजीनगर येथे हानीभरपाईसाठी शेतकर्यांचे ‘जलसमाधी’ आंदोलन !
नूतन लेख
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
- निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…
- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मे या दिवशी !