
संभाजीनगर – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांनी हानीभरपाईसाठी ९ नोव्हेंबर या दिवशी येथील जायकवाडी धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये उतरून ‘जलसमाधी’ आंदोलन केले. जायकवाडी धरण भरल्यावर धरणाचे पाणी थेट शेतात घुसते. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांची पुष्कळ हानी होते. हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली. शेतकर्यांना प्रशासनाने कार्यवाहीविषयी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !