पुणे – राजकारणी लोकांनी ‘रणरागिणी’ हा शब्द बदनाम केला असून या शब्दाचा पार चोथा केला आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्याच्या वतीने लेखिका शेफाली वैद्य यांच्या ‘नित्य नूतन हिंडावे’ आणि ‘चितरंगी रे’ या २ पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी शरद पोंक्षे बोलत होते. धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेम यातून शेफाली यांची ओळख झाली. त्यांच्यासाठी ‘रणरागिणी’ या शब्दाऐवजी ‘दुर्गा’ हा शब्द त्यांच्यासाठी योग्य आहे, असे पोंक्षे यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘रणरागिणी’ या शब्दाचा राजकारणी लोकांनी पार चोथा केला आहे ! – शरद पोंक्षे
‘रणरागिणी’ या शब्दाचा राजकारणी लोकांनी पार चोथा केला आहे ! – शरद पोंक्षे
नूतन लेख
- कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्या भरतीचे दिनांक घोषित !
- आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !
- गोवा : रगाडा नदीत केलेल्या रेतीच्या उत्खननाचे अन्वेषण करा !
- भाविकांच्या अलोट गर्दीत आणि अपार उत्साहात झाला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव सोहळा !
- Loksabha Elections 2024 : मतांसाठी धर्माच्या आधारे भेदभाव करू नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
- सिंधुदुर्ग : पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना ५ मास वेतन नाही