
पिंपरी (पुणे) – सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यातील लवंगा उमदी येथे ४ साधूंना ‘मॉब लिंचींग’ करून अतिशय निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. साधूंना मारहाण करणार्या आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करतांनाच शासनाने हिंदु समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ही घटना पालघर साधूंच्या हत्याकांडाशी साधर्म्य दर्शवणारी आहे. चोर्या करणारी टोळी ही केवळ हिंदु साधूंमध्येच कशी दिसते ? या घटनेचा आणि अशा सर्व षड्यंत्रांचा विश्व हिंदु परिषद तीव्र शब्दात निषेध करते, असेही पत्रकामध्ये नमूद केले आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !