नोव्हेंबर २०२१ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी इंग्रजीत केलेली कविता पुढे दिली आहे.
A bhavpourna poem written by Ms. Marija Vidakov for Ms. Alice Sweryda, England On the occasion of reaching 61% in November 2021, Ms. Marija Vidakov aji from Serbia sent me this poem in English.


Acceptance is your strength |
Smile is your expression || 1 ||
Patience is your weapon |
Silence is your introspection || 2 ||
Contentment is your wealth |
Optimism is your companion || 3 ||
Innocence is your purity |
Simplicity is your beauty || 4 ||
भावाची भाषा ही शब्दसंग्रह आणि बुद्धीच्या पलीकडे असून भगवंत एकाच भाषेपुरता मर्यादित नाही !
‘कविता वाचून माझी भावजागृती झाली. मारिया आजी यांना फारसे इंग्रजी येत नाही, तरीही त्यांनी इंग्रजीत भावपूर्ण कविता केलेली पाहून मला आश्चर्यही वाटले. भावाची भाषा ही शब्दसंग्रह आणि बुद्धीच्या पलीकडे आहे, तसेच ‘भगवंत एकाच भाषेपुरता मर्यादित नाही’, हे यातून दिसून येते.
श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. ॲलिस स्वेरदा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), इंग्लंड (१.१.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट ससाधना र्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !