
१. इतरांचा विचार करणे
श्री. देशमुखकाका काही काळ पुष्कळ रुग्णाईत होते; म्हणून काही साधकांचे त्यांच्या साहाय्यासाठी नियोजन केले होते. तेव्हा त्यांच्या मनात ‘माझ्यामुळे साधकांना त्रास व्हायला नको आणि त्यांच्या सेवेत खंड पडायला नको’, असे विचार असायचे.

२. चुका स्वीकारणे
एकदा सहसाधकांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून दिली. तेव्हा त्यांनी त्या चुका लगेच स्वीकारल्या आणि त्यानुसार स्वतःमध्ये पालटही केले.
३. भावजागृती सहज होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे कुणाकडूनही त्यांना कळली, तर लगेच त्यांचा भाव जागृत होतो.
४. काकांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयीही भाव जाणवतो.
– श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२)
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !
‘व्यावसायिकांची व्यवसायातून साधना व्हावी’, याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे) !