काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानला पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानच्या विनंतीवरून तालिबान भारताशी कधीही वाईट वागणार नाही, असे विधान तालिबान सरकारचे प्रवक्ते तथा उप माहिती आणि सांस्कृतिक मंत्री जबिउल्ला मुजाहिद यांनी सांगितले. शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची हीच वेळ असल्याचे सांगत तालिबानची भूमिका मुजाहिद यांनी स्पष्ट केली. अफगाणिस्तानच्या दौर्यावर आलेले पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनाही त्यांचे भारताशी असलेले संबंध स्पष्ट करण्यास तालिबानकडून सांगण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > पाकच्या सांगण्यावरून आम्ही भारताशी कधीही वाईट वागणार नाही ! – तालिबान
पाकच्या सांगण्यावरून आम्ही भारताशी कधीही वाईट वागणार नाही ! – तालिबान
नूतन लेख
- Gopi Thotakura Space Tourist : पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले गोपी थोटाकुरा !
- Artificial Intelligence : लोकांना मारण्याचा निर्णय ‘ए.आय.’कडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो !
- Anti-Indian European Media : युरोपीयन प्रसारमाध्यमे भारताविषयी खोट्या बातम्या प्रसारित करतात ! – ब्रिटीश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन
- Iran President Accidental Death : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू
- India stopped trade with Pakistan:भारताने पाकसमवेतचा व्यापार बंद केला आहे !
- Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !