संपूर्ण देशात असे का होत नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

आसाममधील मदरसे बंद करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही आतापर्यंत अनुमाने ७०० मदरसे बंद केले आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिली.