
बेळगाव – स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर हे भाग मुंबई प्रांतात होते. स्वातंत्र्यानंतर आणि वर्ष १९७३ मध्ये कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्यानंतरही या भागांची ओळख ‘मुंबई कर्नाटक’ म्हणूनच होती. ही ओळख आता कर्नाटक सरकारकडून पुसून टाकण्यात आली असून ‘मुंबई कर्नाटक’ या भागाचे ‘कित्तूर कर्नाटक’, असे नामकरण करण्यात आले आहे. नामांतर करण्याविषयी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारने ही घोषणा केली.
Karnataka govt renames Mumbai-Karnataka region as ‘Kittur Karnataka’ https://t.co/KEUQKNhLAg
— Republic (@republic) November 8, 2021
याअगोदर कर्नाटक सरकारने ‘हैद्राबाद कर्नाटक’चे नामांतर ‘कल्याणा कर्नाटक’ असे केले आहे.
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !