
नवी देहली – लडाखच्या गलवान खोर्यात गेल्या वर्षी भारत आणि चीन यांच्या सैनिकांत झालेल्या संघर्षानंतर अद्यापही तेथे तणावाची स्थिती कायम आहे. तेथे दोन्ही देशांकडून मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तेथील अनेक चौक्या अत्यंत उंचावर आहेत. भारतीय सैनिकांना इतक्या उंचीवरील चौक्यांवर रहाण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आहे; मात्र चिनी सैनिकांना ते कठीण जात आहे. येथे तैनात करण्यात आलेल्या अनेक सैनिकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यामागे ऑक्सिजनची कमतरता, हेही एक कारण आहे. यामुळे चीन चिंतेत आहे.
बॉर्डर पर अपने सैनिकों की बलि देकर चीन फिर कर रहा कायराना हरकत?#LAC | #China | #IndianArmy | @manishmedia https://t.co/AnKKnoWbAi
— Zee News (@ZeeNews) November 2, 2021
हिमालयातील उंचीवर चौक्यांच्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. यामुळे चिनी सैनिकांना श्वास घेण्यास अडचण होत आहे. त्यामुळे चीनकडून आता त्यांच्या सैनिकांना विशेष बनवण्यात आलेले ऑक्सिजन उपकरण उपलब्ध करून देत आहे.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin