‘अतीवृष्टीच्या प्रसंगात कोकणात वारंवार येणारी पूरस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासह संपूर्ण कोकणातील वीजवाहिन्या भूमीगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३ सहस्र ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ‘पूर्वीच हे काम का केले नाही ?’ असे आधीच्या सरकारांना विचारा !
‘पूर्वीच हे काम का केले नाही ?’ असे आधीच्या सरकारांना विचारा !
नूतन लेख
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !
- …तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !