‘आपणास निवडून देणार्यांप्रती दायित्वाने वागणे आणि प्रामाणिक रहाणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आजच्या पालटत असलेल्या राजकीय वातावरणात पक्षांतराला कायमचा पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात पक्षांतरबंदी कायदा अधिक प्रभावशाली करण्यासाठी केंद्रशासनाकडे मागणी करण्याचा ठराव मी मांडणार आहे. राजकारणात सकारात्मक पालट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी पणजी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > पक्षांतर करणार्यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास सांगणे आवश्यक !
पक्षांतर करणार्यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास सांगणे आवश्यक !
नूतन लेख
- मुसलमानबहुल भागांत अल्पसंख्य हिंदूंची स्थिती ! हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्यांना सरकार कधी धडा शिकवणार ?
- धर्मांधांच्या ‘इकोसिस्टम’मध्ये (यंत्रणेमध्ये) असणार्या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !
- गुन्हेगार ‘मुद्दाम’ कृत्य करतो, हे पोलिसांना कळत कसे नाही ? कुणी अपघात घडवण्याचे कृत्य कधी चुकून करील का ?
- पोलिसांनी स्वतः ही कृती का केली नाही ?
- पितरांना गती मिळावी, याविषयी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मार्गदर्शन करणारे सनातनचे लघुग्रंथ !