स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर यांचे विचार काँग्रेसने आणि देशाने ऐकले असते, तर त्या वेळी देशाची फाळणी झाली नसती. आज देशाचे दुसरे विभाजन नको असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्रवादाचे विचार आत्मसात करून त्याचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. तसेच आपल्या देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरले पाहिजे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर
देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर
नूतन लेख
- Pakistan : पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी एकमेकांसमवेत आहे ! – ख्वाजा आसिफ, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री
- वक्फ कायदा, त्यातील दुरुस्ती आणि सावळा गोंधळ !
- Congress Opposes Ganeshotsav PM Modi : इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध !
- Hardeep Puri Accuses Rahul Gandhi : राहुल गांधी यांची मानसिकता जिनांसारखी ! – केंद्रीय मंत्री हरदीप पुरी
- काय भारताला मरण प्राप्त होईल ?
- सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !