नवी देहली – भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन् यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. कोरोनाचे नवे प्रकार जगभरात जसे आढळून येतील, तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत, असेही ते म्हणाले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्
भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्
नूतन लेख
- Bangladesh India Out Campaign : विरोधकांनी प्रथम त्यांच्या पत्नींच्या भारतीय साड्या जाळून दाखवाव्यात ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना
- Nijjar Murder Case : भारत सरकारसमवेत एकत्रितपणे अन्वेषण चालू ठेवू ! – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
- Raju Pal Shootout : आमदार राजू पाल हत्येतील ६ आरोपींना जन्मठेप; एकाला ४ वर्षांची शिक्षा
- कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घेतले पाहिजे ! – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे
- Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- Shirsoli Stone Pelting : शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक !