पुणे – कोरोना काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. औद्योगिक क्षेत्र बंद असतांना राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले. केंद्र सरकारने उद्योगांना मदत केली असली तरी राज्य सरकारने मात्र कोणतीही मदत केली नाही असे सांगत आता ही दोन्ही देयके राज्य सरकारने माफ करावी. तसेच उद्योगांसाठी अंदाजे ८ सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मनोहर मंगल कार्यालय येथे भाजपच्या उद्योग आघाडीच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्य सरकारने वीज आणि पाणी देयक माफ करावे ! – चंद्रकांत पाटील
राज्य सरकारने वीज आणि पाणी देयक माफ करावे ! – चंद्रकांत पाटील
नूतन लेख
- राज्यात पुढील ४ दिवस अवेळी पावसाची शक्यता !
- पिंपरी (पुणे) शहरातील विज्ञापन फलकांमुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास फलक मालकाचे दायित्व !
- पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी
- महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !
- कर्तव्यतत्पर वीज कर्मचार्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने सत्कार !
- पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !