
पुणे – कोरोना काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. औद्योगिक क्षेत्र बंद असतांना राज्य सरकारने उद्योगांकडून पाणीपट्टी तसेच विजेचा वापर झाला नसतांनाही वीजदेयक सक्तीने वसूल केले. केंद्र सरकारने उद्योगांना मदत केली असली तरी राज्य सरकारने मात्र कोणतीही मदत केली नाही असे सांगत आता ही दोन्ही देयके राज्य सरकारने माफ करावी. तसेच उद्योगांसाठी अंदाजे ८ सहस्र कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मनोहर मंगल कार्यालय येथे भाजपच्या उद्योग आघाडीच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !